इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना
निराधार व
भूमिहीन शेतमजूर महिला,
निराधार विधवा यांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी निराधार व
भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना सन
१९९१ पासुन सुरू करण्यात आली.
या
योजनेअंतर्गत सध्या रू.
२५०/-
प्रतिमाह प्रती लाभार्थी एवढे अनुदान देण्यात येत
आहे.
यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
:-
१.
विहीत नमुन्यातील अर्ज.
(अर्ज विनामुल्य उपल्ब्ध आहेत)
२.
वयाचा दाखला
- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका.
३.
असाध्य रोगाने पिडीत निराधार व्यक्ती,
अपंगत्व असलेल्या निराधार व्यक्ती,
मंदबुध्दी निराधार व्यक्ती असल्यास,
वैदयकीयअधिकारी
(असल्याचा)
किंवा चिकित्सक यांचा दाखला दोन
प्रतीत.
४.
नगरसेवक/
ग्रामसेवक/
सरपंच यांचा दाखला.
५.
जन्मापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला.
६.
रेशन कार्ड असल्यास त्यांचे छायाप्रत.
७.
वयावृध्द स्त्री भिक्षा मागणारी नसावी,
कोणत्याही संस्थेकडून आर्थिक सहाय्य प्राप्त करणारी नसावी व
त्यांचेजवळ उदरनिर्वाहाकरिता आर्थिक उत्पन्नाचे साधन नसावे.
Post a Comment